चला परीवर्तन घडवू या!!!!




उद्या मतदान . . .चला सगळे मिळून परीवर्तन घडवू या!!!

"अभी नाही तो कभी नाही" हे विसरू नका.


"मतदान करताना ते व्यक्ती सापेक्ष करा"


" लोकशाहीच्या पवित्र मंदिरात लायाकी नसलेल्या लोकांना पाठवू नका"


" स्वच्छ, प्रामाणिक अन् सुशिक्षित व्यक्तीलाच आपल अमुल्य मत द्या"


"व्यवस्था अन् सरकार म्हणजे आपणच आहोत. . त्यामुळे अकार्यक्षम अन् भ्रष्ट व्यवस्थेचा आपण स्वीकार करणार नाही हे दाखवून द्या"


" आजपर्यंत तुम्हाला गृहीत धरून ज्यांनी गाळीच्छ राजकारण केल आहे त्यांना लायकी दाखवून द्या"


"भ्रष्ट व्यवस्था अन् निष्क्रीय नेते यांच्याविषयी जो राग आहे तो आता तरी मतातुन बाहेर येऊ द्या"


दुसर कोणासाठी नाही तर आपल्या भविष्या साठी, आपल्या देशासाठी. . एका सक्षम राष्ट्राच्या उभारणी साठी मतदान करा


चला सगळे मिळून परीवर्तन घडवू या!!! आपल मतदानाच कर्तव्य निभाऊ या!!!

2 comments:

Deepak said...

आपणास आणि कुटुंबियांना दिवाळीच्या अनेक शुभेच्छा!

SHIRISH PAWAR said...

मी जलगाँव
जिल्ह्यातील चालीसगांव
येथील नागरिक आहे आमचे शहर
भारताचे एक अविभाज्य अंग
आहे . परन्तु येथे
भारताच्या
संविधानाप्रमाने कारभार
चालातोच असे नाही येथे
सुमारे ३५ वर्षां पासून
एकाच घराची सत्ता आहे सर्व
राजकीय पक्ष स्थानिक
पातालिवर त्याच्याच
ताब्यात असतात स्थानिक पतालिवर एक
भूमिका व राज्य पतालिवर
वेगळी भूमिका म्हणजे आमचा
गाव गुंडा सर्व पक्ष
प्रमुखान्ना भारी आहे असे
दिसते ! त्याला गावात एकही
विरोधक नाही असा
लोकशाहीतला अनोखा राजा
फक्त चालिसगावाताच आहे